Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट

आरोग्य सचिवांनी या आठ राज्यांना कोरोनाविरोधात (Coronavirus in India) कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. तसेच कोरोना चाचणी (Corona Test) आणि लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवण्याचा सल्ला पत्रातून दिला आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) 961 रुग्ण आढळले आहेत. देशात 29 डिसेंबरला कोरोना रुग्णांमध्ये 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे ही वाढ ओमिक्रॉनमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
केंद्रीय आरोग्य विभागाने आज सकाळी आकडेवारी जाहीर केली. कोरोनामुळे बिघडत चाललेली परिस्थिती पाहता महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये रात्रीचा कर्फ्यू (Night Curfew) जाहीर करण्यात आला आहे. तसेच या 7 राज्यांमध्ये कोविड प्रोटोकॉलही लागू करण्यात आला आहे.
Web Title :- Coronavirus in India | central government writes to 8 states including maharashtra uts for preventive measures amid covid surge
Crime News | तब्बल 70 गाढवांची चोरी; मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची गल्लीबोळात शोधमोहिम
The post Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट appeared first on बहुजननामा.